मंडळी, मूळ बुद्ध धम्म हा भारतातून नष्ट होण्यामागचे कारण, ज्यांच्या मूळ बुद्ध धम्मशी काहीही संबंध नसलेले नकली नवबुद्ध हे भारतातून मूळ बुद्ध धम्म शंकराचार्य यांच्यामुळे नष्ट झाला आणि शंकराचार्य ह्यांनी मूळ बुद्ध धम्म नष्ट करून त्याला काल्पनिक हिंदू धर्म असे नाव दिले असा दावा करतात.
आपण खालील फोटो मध्ये बघू शकता एक नकली नवबुद्ध कुठल्या तरी बुद्धिस्ट नेटवर्क मधील प्राचार्य यांची पोस्ट कॉपी करून मला हिंदू धर्म कसा काल्पनिक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. ह्याच कारण एकाच आहे नकली नवबुद्ध हे हिंदू द्वेष नावाच्या रोगाने इतके पीडित आहेत कि त्यांची सत्य स्वीकारण्याची सुद्धा क्षमता नाही.
भारतातून मूळ बुद्ध धम्म नष्ट होण्याचे खरे कारण तुर्की लोकांनी भारतावर केलेला आक्रमण हे आहे. ह्याचा संदर्भ राहुल संस्कृतायन यांनी त्यांचा " बुद्ध दर्शन " ह्या ग्रंथात केलेले आहे. एवढाच नव्हे तर भारतातून मूळ बुद्ध धम्म हा कुठल्याही शंकराचार्य ह्यांच्यामुळे झाला नसल्याचा उल्लेख स्वतः राहुल संस्कृतायन करतात ह्याचे पुरावे फोटो मध्ये जोडलेले आहेत.
|
बुध्द फेक मेसेज भाग १ |
|
बुध्द फेक मेसेज भाग २ |
|
बुध्द ग्रंथ |
बुध्द ग्रंथ